पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण नेमके काय आहे?
मुंबईः राजकीय वैमनस्यातून हत्येची परंपरा उत्तरेतल्या राज्यांची, परंतु पुरोगामी महाराष्ट्र वीस वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या हत्येने हादरून गेला होता. धाराशिवचे (त्यावेळचे उस्मानाबाद) राजकीय नेते पवनराजे निंबाळकर यांची नवी मुंबईत हत्या झाली…