राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्राच्या राजकारणात गरज आहे का?
अजितदादा पवार यांच्यावर लिहावंसं खूप तीव्रतेनं वाटत होतं. पण लिहायला मन धजावत नव्हतं. कुणाही जवळच्या माणसाच्या जाण्यानंतर त्यावर लगेच नाही व्यक्त होता येत. त्यासाठी वेळ जावा लागतो. त्यातही पुन्हा अजितदादांच्या…