Narendra Modi

modi’s retort : राज्यघटना दुरुस्तीचे बीज काँग्रेसनेच रोवले

नवी दिल्ली : राज्यघटना दुरूस्तीचे बीज देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूंनी पेरले. इंदिरा गांधींनीही तेच केले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही उलटवला होता, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. लोकसभेचे…

Read more

Uddhav Thackrey : युक्रेनचे युद्ध थांबवले तसे हिंदूंवरील अत्याचार थांबवा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : बांग्लादेशात गेल्या तीन, चार महिन्यापासून हिंदूवर अत्याचार होत आहेत. तेथील इस्कॉन मंदिर जाळले जाते. त्याच्या प्रमुखाला अटक होते, पण आपले विश्वगुरु त्याबद्दल गप्प का आहेत?…

Read more

‘एक राष्ट्र, एक निवडणूक,’ चालू अधिवेशानातच

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी दिली. हे विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनातच मांडले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हे विधेयक संयुक्त संसदीय…

Read more

माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट निर्दोष

नवी दिल्ली : गुजरातच्या पोरबंदरमधील न्यायालयाने माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांची एका खटल्यात निर्दोष मुक्तता केली. १९९७ च्या एका खटल्यात कोर्टाने हा निकाल दिला. त्यांच्याविरोधात पुरावे सिद्ध करण्यात फिर्यादी…

Read more

सिंधुदुर्गावर उभारलेला पुतळा, त्याच्या प्रतिष्ठापनेची वर्षपूर्ती आणि…

महाराष्ट्र दिनमान : प्रतिनिधी :  भारतीय नौसेना दिनी भारतीय आरमाराचे जनक, शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा ४३ फुटी उंच पुतळा सिंधुदुर्गात उभारण्यात आला होता. त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

Read more

मोदी सरकार पाच वर्षांत बांधणार एक कोटी घरे

अबुधाबी : वृत्तसंस्था :  येत्या पाच वर्षांत एक कोटी घरे बांधण्याचे मोदी सरकारचे स्वप्न कसे पूर्ण होणार, याचा आराखडा तयार आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातील सहसचिव आणि मिशन डायरेक्टर…

Read more

ऐंशी वेळा नाकारलेल्यांकडूनच गोंधळ

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जनतेने नाकारलेले काही लोक संसदेत गोंधळ घालतात आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी संसदेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, हे दुर्दैवी आहे. ते संसदेत चर्चा होऊ देत नाहीत. लोकांच्या आकांक्षा त्यांना समजत नाहीत. ते जनतेच्या…

Read more

महाराष्ट्र विधानसभेतील ‘हे’ आहेत नवनियुक्त आमदार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील २८८ मतदारसंघांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक,२३० जागा मिळाल्या. विरोधी महाविकास आघाडीला ५० जागांचा आकडाही पार करता आला नाही.…

Read more

मोदींचे परममित्र संकटात

एकशे तीस कोटींच्या देशात आजच्या काळात `हम दो हमारे दो` ही घोषणा कालबाह्य ठरते, याची जाणीव सूज्ञ भारतीयांना आहे. चार दशकांपूर्वीची ही घोषणा आज लागू होऊ शकत नाही. त्याचमुळे कदाचित…

Read more

अदानींना जेलमध्ये टाकावे : नाना पटोले यांची मागणी

मुंबई; विशेष प्रतिनिधी : उद्योगपती गौतम अदानी यांनी कंत्राटे मिळवण्यासाठी २ हजार कोटींची लाच दिल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. ही केंद्रातील सरकारसाठी लाजिरवाणी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read more