MLA Mahadik : आमदार महाडिकांच्या नियोजन शून्य कारभारामुळे राजाराम साखर कारखाना कर्जबाजारी
कोल्हापूर : प्रतिनिधी : विद्यमान आमदार अमल महाडिक यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे छत्रपती राजाराम साखर कारखाना कर्जबाजारी झाला असल्याचा आरोप मोहन सालपे आणि दत्तात्रय उलपे यांनी पत्रकार परिषदेत केला. परिवर्तन…