Mango and Cashew Growers

आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा

जमीर काझी : मुंबई :  कोकणातील आंबा व काजू उत्पादक  शेतकऱ्यांना भरीव मदत मिळण्यासाठी शुक्रवारी शेतकऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  वर्षा बंगल्यावर काढण्यात येणारा  धडक मोर्चा पोलिसांनी  मंत्रालयासमोरच अडविला. स्वाभिमानी शेतकरी…

Read more