सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरात पशुधन संकटात
महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत राहणाऱ्या गवळी धनगर समाजासमोर पशुधन वाचवण्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. बिबटे, रानकुत्री (ढोल) आणि वाघ यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे पशुधनाचे मोठे नुकसान होत असून, ही परिस्थिती…