खटला गांधी हत्येचा…
माथेफिरु हिंदू महासभेचा नथूराम गोडसे याने ३० जानेवारी १९४८ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येप्रकरणी न्यायालयाने मुख्य आरोपी नथुराम गोडसे आणि नारायण डी.आपटे यांना फाशीची…
माथेफिरु हिंदू महासभेचा नथूराम गोडसे याने ३० जानेवारी १९४८ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येप्रकरणी न्यायालयाने मुख्य आरोपी नथुराम गोडसे आणि नारायण डी.आपटे यांना फाशीची…
लंडनमध्ये पार्लमेंट स्क्वेअर परिसरात चालत असताना अचानक गांधीजी दिसले. क्षणभर आश्चर्यच वाटले. ब्रिटिश साम्राज्याचा सर्वात मोठा दागिना – हिंदुस्तान – ज्याने इंग्रजांकडून स्वातंत्र्य हिसकावून घेतले, त्या माणसाचा जिवंत भासणारा तांब्याचा…
एकीकडे संसदेच्या सभागृहात संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करायचे, दुसरीकडे स्वहस्ते अयोध्येतल्या राम मंदिराची धर्मध्वजा उंचवायची… एकीकडे श्रीरामाच्या सात्विक रुपाचे गुणगान करायचे आणि दुसरीकडे समर्थकांनी रंगवलेल्या आक्रमक रामाला मूक संमती द्यायची……
मनरेगा म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रासाठी अधिक जिव्हाळ्याची आहे. कारण महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी योजना राबवली. १९७२च्या दुष्काळात लोक जगवण्यासाठी तिचा उपयोग झाला. तिची उपयुक्तता लक्षात घेऊन…
ही कथा आहे जनरल स्मट्स यांची. जॉन स्मट्स त्या काळातील एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. केंब्रिजचे टॉपर, बोअर कमांडो, राजकारणी, ब्रिटिश साम्राज्याचे मंत्री, तत्त्वज्ञ, वकील, वैज्ञानिक आणि नेता. ते २० व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील दक्षिण आफ्रिकेतील सर्वात…
कोल्हापूर : प्रतिनिधी : महात्मा गांधी यांचा अहिंसा हा मानवजातीच्या दृष्टीने सर्वात मोठा धर्म असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र…
कुणाल अनिल पाटील स्वातंत्र्यपूर्व काळात गांधींच्या समकालीन असंख्य समाजसुधारक कार्यरत होते. बाबासाहेबांपासून विनोबांपर्यंत अनेकांनी ज्योती-सावित्रीने सुरु केलेल्या सामाजिक क्रांतीची मशाल आयुष्यभर तेवत ठेवली. परंतु पराकोटीचा द्वेष आणि जीवानिशी संपवून टाकण्याचं…
बेळगाव : गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत अपमानास्पद वक्तव्य केले. त्यांनी केलेली चूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार स्वीकारायला तयार नाही. मात्र आम्ही राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.…
विसोबा खेचर, मुक्काम मुंबई भारताचे पहिले पंतप्रधान कोण, हा प्रश्न आपण सध्या बाजूला ठेऊया. त्याचे काय आहे, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे की एंटायर पॉलिटिकल सायन्सचे पदवीधारक आहेत, त्यांनी मागे…
-प्रियदर्शन : ‘आम्ही भारताचे लोक…’ यापासून सुरू होणाऱ्या भारतीय संविधातील प्रस्तावनेत ‘आम्ही’ कोण आहोत? हा प्रश्न रघुवीर सहाय यांच्या प्रसिद्ध कवितेत विचारला होता. (Gandhi-Ambedkar) ‘ जन गण मन में भला कौन…