Chhagan Bhujbal : मी कुणाच्या हातचे बाहुले नाही…
नाशिक : मी कुणाच्या हातचे बाहुले नाही. कुणाच्याही सांगण्याने माघार घेईल, असा भुजबळ नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आपली भविष्यातील भूमिका आय असणार…
नाशिक : मी कुणाच्या हातचे बाहुले नाही. कुणाच्याही सांगण्याने माघार घेईल, असा भुजबळ नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आपली भविष्यातील भूमिका आय असणार…
-विजय चोरमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नाराजीचा महापूर आला आहे. मंत्रिमंडळात कोण समाविष्ट झाले आणि कोण राहिले, त्याची कारणे काय याच्या…
मुंबई : देश-विदेशातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीकरिता आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्य शासनमार्फत आता विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. (Investment) देशी-विदेशी गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी त्यांना सल्ला व…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : कर्नाटक सरकारकडून बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक जनतेवर सुरु असलेल्या अन्यायाचा आम्ही निषेध करतो. मराठी माणसांनी मेळावे घेऊ नयेत, अशी कर्नाटक सरकारने घेतलेली भूमिका घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन…
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा रविवारी येथे आयोजित केला होता. मात्र पोलिसांनी दडपशाहीच्या मार्गाने होऊ दिला नाही. पोलिसांनी मेळावा होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांवर जमावबंदी आदेश लागू केला होता. तरीही…
कोल्हापूर; प्रतिनिधी : मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीच्या मेळाव्याला कर्नाटक राज्य सरकारने परवानगी नाकारली असून मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी निघालेल्या बेळगाव आणि कोल्हापूरातील मराठी नेत्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे. कोल्तहापूरातील शिवसैनिकांना…
बेळगाव : प्रतिनिधी : बेळगावात सोमवारी (दि.९) होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाच ठिकाणी जमावबंदी आदेश लागू केला आहे. तथापि, महामेळावा घेणारच आणि महाराष्ट्रात गेल्याशिवाय आमचे आंदोलन थांबणार…
मुंबई : विशेष प्रतिनिधी; नव्या विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. रविवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी राहिली…
मुंबई, जमीर काझी : राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता मंत्रिमंडळात समावेशासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. तिन्ही घटक पक्षातील इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे जोरदार लॉबी सुरू केले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात भाजप विधिमंडळ नेता निवडण्यासाठी पक्षाने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. नवनिर्वाचित आमदारांची मते जाणून…