…ही तो पवारांची इच्छा!
– जयंत माईणकर निवडणूक निकालानंतर येणारे सरकार बनविण्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची असेल. नव्या सरकारचा मुख्यमंत्री आपल्या पसंतीचा असावा किंबहुना त्या जागी आपली कन्या सुप्रियाच बसावी असं पवारांच्या मनात असल्यास…
– जयंत माईणकर निवडणूक निकालानंतर येणारे सरकार बनविण्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची असेल. नव्या सरकारचा मुख्यमंत्री आपल्या पसंतीचा असावा किंबहुना त्या जागी आपली कन्या सुप्रियाच बसावी असं पवारांच्या मनात असल्यास…
मागील आठवड्यापर्यंत हरिणी अमरसूर्या हे नाव श्रीलंकेबाहेर फारसे कोणाला परिचित नव्हते. मात्र, श्रीलंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनुरा कुमार दिस्सानायके यांनी २१ जणांच्या मंत्रिमंडळाची घोषणा करतानाच पंतप्रधान म्हणून हरिणी यांचे नाव जाहीर…
-आनंद शितोळे साधारण सहा हजार वर्षांपूर्वी लाकडाच्या घरंगळत जाणाऱ्या ओंडक्यांपासून चाकाचा शोध मानवाला लागला. युद्धात वापरली जाणारी तोफ १००० वर्षे जुनी, बंदूक-पिस्तुल ५०० वर्ष वयाचं, कागदावर छपाई करण्याचं तंत्रज्ञान ५००…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : उद्योगपती गौतम अदानी यांनी कंत्राटे मिळवण्यासाठी २ हजार कोटींची लाच दिल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. ही केंद्रातील सरकारसाठी लाजिरवाणी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…
मुंबईः गाईतील तीव्र वाढ नियंत्रित न केल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होऊ शकते. बँकिंग क्षेत्र नियामक रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर महिन्यासाठी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये या गोष्टी सांगितल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार,…
नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जम्मू-काश्मीर फुटीरतावादी नेता यासीन मलिकच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान दहशतवादी अजमल कसाबलाही या देशात निःपक्ष खटला चालवण्याची संधी दिली असल्याचे सांगितले. यासीन प्रकरणात तिहार तुरुंगात न्यायालय कक्ष…
नवी दिल्लीः सायबर फसवणूक आणि डिजिटल अटकेच्या घटना दररोज समोर येत आहेत. या घटनांमुळे नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. सायबर…
जयपूरः राजस्थान आणि मध्य प्रदेशसह देशातील चार राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. जयपूरमध्ये दिवसाही धुके दिसून येत होते. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर खैरथळ-तिजारा जिल्ह्यातील सरकारी व खासगी…
नागपूर; प्रतिनिधी : ‘भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटते की आमचाच मुख्यमंत्री व्हावा, तीच स्थिती शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची आहे. सरकार महायुतीचेच येईल. मात्र मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सर्वसहमतीने ठरवला जाईल,’ असे भाजपचे…
मुंबई; प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर झाले. यातील बहुतेक एक्झिट पोलमध्ये, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. तथापि, महायुती…