Uddhav opposes Hindi: हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही
मुंबई : महाराष्ट्रावर हिंदी भाषेची सक्ती कदापी खपवून घेणार नाही. आमचा पक्ष इतर भाषांचा आदर करतो, तथापि हिंदी लादता कामा नये, अशी भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी…
मुंबई : महाराष्ट्रावर हिंदी भाषेची सक्ती कदापी खपवून घेणार नाही. आमचा पक्ष इतर भाषांचा आदर करतो, तथापि हिंदी लादता कामा नये, अशी भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी…
पुणे : येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे गर्भवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेवरून दीनानाथ रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. घटनेत तनिषा भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाला…
हॅमिल्टन : कॅनडातील हॅमिल्टनमध्ये बस स्टॉपवर वाट पाहत उभी असलेल्या पंजाबमधील एका विद्यार्थिनीची गोळीबारात हत्या करण्यात आली. सांगण्यात आले. हरसिमरत रंधावा (वय २१) असे तिचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : ‘‘आमचे भांडण कधी नव्हतेच, तरीही ते मिटवल्याचे मी जाहीर करतो. मात्र त्यांनी शपथ घ्यायला हवी. त्यावेळेला सर्व मराठी माणसांनी ठरवायचे की भाजपाबरोबर जायचे की माझ्याबरोबर…
बेंगळुरू : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला येत्या मे महिन्यात अॅक्सिओम-४ मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रवास करणार आहेत. रशियाच्या सोयुझ अंतराळयानातून राकेश शर्मा यांनी केलेल्या ऐतिहासिक अंतराळ उड्डाणाला चार…
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आताच्या सरकारच्या बाजूने नाही म्हणून उपराष्ट्रपतींना रूचत नाही का, अशी टीका राज्यसभेचे सदस्य आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी शुक्रवारी (१८ एप्रिल) केली. तसेच…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृती आहे. आपल्या या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. हिंदू, हिंदी व हिंदूराष्ट्र लादण्याचा…
चेन्नई : तामिळनाडू सरकारने २१ मंदिरांना भाविकांनी अर्पण केलेले १००० किलोवर सोन्याचे दागिने वितळवले. मंदिराला अर्पण केलेल्या पण वापरात नसलेल्या हे दागिने आहेत. हे दागिने वितळवून त्याचे २४ कॅरेटच्या बारमध्ये…
मुंबई : बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील एका महिलेला सरपंच आणि त्याच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात टीकेची राळ उडवून दिली आहे. महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री आहे का, असा सवाल करत असेल तर…
कोल्हापूर : प्रतिनिधी : महात्मा गांधीजींची सत्य, अहिंसा आणि प्रेम ही तत्त्वे आयुष्याला दिशा देणारी आहेत, असे मत अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांनी व्यक्त केले. (CSIBER speech)…