Maharashtra Congress

Congress slams BJP: ईडी मोदी-शाह यांची वसुली गँग

मुंबई : विशेष प्रतिनिधी : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेले तथाकथित आरोपपत्र हे राजकीय…

Read more

Congress’s agitation : मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही

मुंबई : विशेष प्रतिनिधी : केंद्रातील तानाशाही मोदी सरकार ईडी, सीबीआयचा गैरवापर करत विरोधी पक्षांना संपवू पहात आहे, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या…

Read more

MCC President : प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ

नवी दिल्ली : प्रतिनिधी : महाराष्ट्रातील विधानसभेतील दारुण पराभवनातंर काँग्रेसने संघटनात्मक बदलास सुरुवात केली आहे. गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…

Read more

Husain dalwai : महाराष्ट्रातील काँग्रेसचे संघटन अत्यंत खराब

मुंबई : प्रतिनिधी : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळणार असल्याच अंदाज व्यक्त झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हुसेन दलवाई पक्षातील संघटनेतील समस्येवर बोट ठेवले आहे.…

Read more

मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकुण

मुंबईः नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात एकेकाळी राज्यात निर्विवाद सत्ता असलेल्या काँग्रेसचीही जबर पिछेहाट होऊन पक्षाला अवघ्या १६ जागांवर समाधान मानावे…

Read more

‘पलूस कडेगाव’ला इतिहासाची पुनरावृत्ती

कडेगाव : प्रशांत होनमाने : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची सर्वत्र पडझड झाली. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पलूस कडेगांव मतदारसंघात दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांचा बालेकिल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांना वाचवण्यात मोठे यश आले.…

Read more

कोल्हापूरवरचा गद्दारीचा डाग पुसण्यासाठी राजू लाटकर यांना निवडून द्या – सतेज पाटील

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर ही छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी नगरी आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या शहरावर विरोधी उमेदवारामुळे गद्दारीचा डाग लागला आहे. सुरत गुवाहाटी मार्गे पळून जाणाऱ्या या गद्दारांमुळे अत्यंत…

Read more

‘मविआ’ सरकार चोरणाऱ्या भाजपाला धडा शिकवा

मुंबई; प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांची सरकारे घोडेबाजार करून पाडली, हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रात भाजपाने घोडेबाजार करून सरकार स्थापन केली. राजस्थानातही…

Read more

ऋतुराज पाटील हेच सक्षम पर्याय

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील महाडिक गटाचे कट्टर कार्यकर्ते अर्जुन इंगळे यांच्यासह कणेरी, नेर्ली आणि गोकुळ शिरगाव येथील भाजपच्या असंख्य कार्यकत्यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दक्षिणसाठी आमदार ऋतुराज…

Read more

सरकार आल्यास महिलांना महिना ३ हजार : राहूल गांधी

मुंबई; जमीर काझी : भाजपाने ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स या यंत्रणाच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार चोरले. केवळ अदानी आणि अंबानींसाठी काम करणारे सरकार बनवले. त्यामुळे राज्यातील सर्व उद्योगधंदे, प्रकल्प…

Read more