मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा राजीनामा
मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडू न शकलेल्या मनसेला आता आणखी एक धक्का बसला आहे. ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठाणे , पालघरमधील…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडू न शकलेल्या मनसेला आता आणखी एक धक्का बसला आहे. ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठाणे , पालघरमधील…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील अशी दाट शक्यता असली तरीही अद्याप त्यांच्या नावाची घोषणा अधिकृतपणे करण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपाचा विधानसभेतील नेत्याबाबत विविध तर्क व्यक्त…
मुंबई; जमीर काझी : विक्रमी बहुमत मिळूनही गेल्या आठवड्याभरापासून रखडलेल्या महायुती सरकार -२ च्या शपथविधीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. येत्या पाच डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी होणार…
मुंबईः नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात एकेकाळी राज्यात निर्विवाद सत्ता असलेल्या काँग्रेसचीही जबर पिछेहाट होऊन पक्षाला अवघ्या १६ जागांवर समाधान मानावे…
मुंबई : प्रतिनिधी : राज्यात कोणाचे सरकार येणार? हे उद्या (ता.२३) समजणार आहे. त्यामुळेच राजकीय गोटातही मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून आता अपक्ष, बंडखोर यांच्याशी संपर्क साधला…
मुंबई : प्रतिनिधी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मतमोजणीत गडबड होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काही ठिकाणी अधिकारी वर्ग गडबड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस…
-सुरेश खोपडे जगातील गुलामांना आत्मसन्मानाचे नैतिक मूल्य नसते. स्वतः जिवंत राहणे व पुढील पिढ्या जिवंत राहाव्यात यासाठी तरतूद करणे म्हणजे अस्तित्व टिकविणे हीच महत्त्वाची प्रेरणा असते. म्हणून ते फक्त आपला…