हल्ला करणाऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला : विकास लवांडे
जमीर काझी : मुंबई : लोकशाहीमध्ये कायदा सर्वांसाठी समान असतो असे सांगितले जाते. मात्र लोणी काळभोर येथे माझ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात सरकार, पोलीस यंत्रणा आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी आरोपींना वाचवण्यासाठीच धडपड…