Jalna

Thackeray interacts with farmers : शक्तीपीठ महामार्गाने शेतकरी भिकेला लागेल : उद्धव ठाकरे

जालना : प्रकल्पाची मागणी नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत. सुपीक जमिनी महामार्गात जात आहेत. शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकरी भिकेला लागेल, त्याला हातात भीक मागण्यासाठी कटोरा घ्यावा लागेल,  अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख…

Read more