India’s Score : भारताच्या पहिल्या डावात ४७१ धावा
लीड्स : भारताने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी पहिल्या डावामध्ये ४७१ धावा केल्या. जैस्वाल आणि गिलपाठोपाठ रिषभ पंतनेही या डावात शतक झळकावले. मात्र, गिल-पंत जोडी फुटल्यानंतर भारताने…