मंत्री गोगावले पुत्र प्रकरणात हतबलतेबद्दल हायकोर्टाची फडणवीसांना चपराक
जमीर काझी : मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री इतके हतबल आहेत की, ते एका मंत्र्याच्याविरोधात काहीच बोलत नाहीत. मंत्र्यांची मुलं गुन्हा करून मोकाट फिरतात, ते मंत्र्यांच्या संपर्कात राहतात. मात्र पोलिसांना सापडत…