रानवाटेवरच्या बाईचा स्त्रीवाद
स्त्री ही परंपरेने लादलेल्या दास्यातून, जाचातून बाहेर पडावी यासाठी भारतात सुरू झालेल्या स्त्री मुक्ती चळवळींनी अर्धशतकी वाटचाल पूर्ण केली आहे. या वाटचालीत शहरी-निमशहरी संवेदनांना हात घालण्यास या चळवळी निश्चितच यशस्वी…
स्त्री ही परंपरेने लादलेल्या दास्यातून, जाचातून बाहेर पडावी यासाठी भारतात सुरू झालेल्या स्त्री मुक्ती चळवळींनी अर्धशतकी वाटचाल पूर्ण केली आहे. या वाटचालीत शहरी-निमशहरी संवेदनांना हात घालण्यास या चळवळी निश्चितच यशस्वी…