FARMER’S SUICIDE

Danave attacks Mahayuti: शेतकरी आत्महत्यांवरून दानवेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारच्या धोरणामुळे गेल्या ३ वर्षांत २ हजार ८६६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात सर्वांत जास्त आत्महत्या या अमरावती व मराठवाडा विभागात झाल्याची माहिती देत विधान…

Read more

Danave slams Govt: चार महिन्यांत हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मुंबई : विशेष प्रतिनिधी : खोटी आश्वासने आणि वारेमाप घोषणा करून सत्तेत आलेल्या महायुती सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. निष्क्रिय सरकारमुळे जानेवारी  ते एप्रिल या कालावधीत राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे…

Read more

JAYANT PATIL ATTACKS MAHAYUTI : कर्जमाफीची घोषणा म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या तोंडाची वाफ

मुंबई : कर्जमाफीची घोषणा म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या तोंडाची वाफ आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. ‘एक्स’वर पोस्ट करत आ. पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या…

Read more