Danave attacks Mahayuti: शेतकरी आत्महत्यांवरून दानवेंचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई : विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारच्या धोरणामुळे गेल्या ३ वर्षांत २ हजार ८६६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात सर्वांत जास्त आत्महत्या या अमरावती व मराठवाडा विभागात झाल्याची माहिती देत विधान…