Farm Loan Waiver

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकार नमले;  रोहित पवार यांचा दावा

जमीर काझी : मुंबई : राज्य सरकारकडून  शेतकऱ्यांना सातत्याने त्रास दिला जात होता आणि जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत होता. आमच्या सर्वांच्या एकजुटीतून झालेल्या तीव्र आंदोलनामुळे  अखेर  महायुती  सरकार…

Read more

कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा

मुंबई : प्रतिनिधी : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. पूर्वीच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी योजनेतील ५० हजारांची…

Read more

‘लाडकी बहीण’ योजनेसारखा ‘कर्जमाफी’चा खेळ मांडू नका : राजू शेट्टी

कोल्हापूर : प्रतिनिधी : “शेतकरी कर्जमाफी योजना आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चिली जाईल, निर्णय होईल, कारवाई होईल; मात्र निवडणूक आयोगाच्या सूचनेमुळे घोषणा होणार नाही,” हे मुख्यमंत्र्यांचे विधान म्हणजे महाराष्ट्रातील बळीराजाच्या डोळ्यात…

Read more