Editorial

लाडकी बहीण योजनेचा खरा परिणाम

– अविनाश कोल्हे महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजप-एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या ‘महायुती’ला अभूतपूर्व यश मिळाले आहे. या यशाने विरोधक जेवढे नाउमेद झाले…

Read more

लोककला संघटक

मधुकर नेराळे यांच्या निधनामुळे तमाशा कला अभ्यासक, गायक तसेच तमाशा संघटक काळाच्या पडद्याआड गेला आहे. मधुकर नेराळे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे झाला. त्यांचे घराणे मूळचे ओतूरचे कार्डिले घराणे.…

Read more

बांगला देशातील हिंसाचार

आपला सख्खा शेजारी बांगला देश शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून तेथे हिंसा भडकते आहे आणि त्यामुळे या छोट्याशा देशाचे स्वास्थ्य बिघडून गेले आहे. आधी पंतप्रधान…

Read more

अव्वल फलंदाज

आयपीएल २०२५ हंगामासाठी सौदी अरेबियामध्ये क्रिकेटपटूंवर बोली लागली. यात भारतीय खेळाडूंचे वर्चस्व राहिले. लिलावाच्या पहिल्या दिवशी श्रेयसवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लागली. त्याला पंजाब संघाने २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले.…

Read more

गोंधळाचा अंक

संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून पहिल्याच दिवशी स्थगित झालेल्या कामकाजावरून त्याची कल्पना येऊ शकते. हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएच्या दणदणीत विजयामुळे सत्ताधा-यांचा आत्मविश्वास गगनाला…

Read more

मतदान सक्तीचे करावे का?

प्रा. अविनाश कोल्हे बुधवार वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका संपन्न झाल्या. आता विविध जिल्हयांत किती टक्के मतदान झालं याची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार सर्वात कमी मतदान मुंबई शहरात…

Read more

जातींच्या राजकारणात आरक्षण केंद्रस्थानी

-नामदेव अशोक पवार भारताच्या राजकीय प्रक्रियेवर अनेक घटकांचा प्रभाव सातत्याने पडत असतो त्यामध्ये धर्म, भाषा, जात, पंथ आणि वर्ग इत्यादींचा समावेश होतो. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात व समाजकारणात जातींची भूमिका…

Read more

दोन दिवसांचे खेळणे

विधानसभा निवडणुकीसाठी उच्चांकी मतदान केल्याबद्दल महाराष्ट्रातील मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन! कोणत्याही निवडणुकीतील मतदान साठ टक्क्यांच्या आसपास घुटमळत असताना यावेळी मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात जे राजकारण झाले त्याचे…

Read more

भाजपचा खेळ, तावडेंचा गेम!

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी जाहीर प्रचाराला बंदी असली तरी गाठीभेटी सुरू असतात आणि अंतिम टप्प्यातील जोडण्या लावल्या जात असतात. सरळ सरळ हा काळ म्हणजे आर्थिक गणितांच्या आधारे मतांची फिरवाफिरवी…

Read more

आव्हानात्मक ठरलेली पहिली निवडणूक 

-विजय चोरमारे  पहाडी आणि वाळवंटी प्रदेशात निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे खडतर आव्हान निवडणूक आयोगापुढे होते. अनेक ठिकाणी लोकसंख्या विरळ असल्यामुळे तीन मैलाच्या आत मतदान केंद्राचा निकष पाळणे कठिण बनत होते. या…

Read more