डीवाय नावाचे साम्राज्य
गणितात दोनशेपैकी १९८ गुण मिळाल्यावर दोन गुण कुठे गेले म्हणून मास्तरांनी थोबाड फोडले होते, या घटनेतून त्या मुलाच्या बुद्धीमत्तेची चमक दिसून येते. राजकारण हे त्यासाठीचे योग्य क्षेत्र नव्हे, हे ओळखून…
गणितात दोनशेपैकी १९८ गुण मिळाल्यावर दोन गुण कुठे गेले म्हणून मास्तरांनी थोबाड फोडले होते, या घटनेतून त्या मुलाच्या बुद्धीमत्तेची चमक दिसून येते. राजकारण हे त्यासाठीचे योग्य क्षेत्र नव्हे, हे ओळखून…
शून्यातून साम्राज्य उभं करणं अवघड असतं, परंतु मिळालेलं साम्राज्य टिकवणं आणि वाढवणं त्याहून अवघड असतं. कसबा बावड्याच्या डीवाय पाटील यांनी कोल्हापूर, पुणे, मुंबईत शैक्षणिक साम्राज्य उभारलं. त्यातील कोल्हापूरच्या शैक्षणिक साम्राज्याची…
कोल्हापूर; प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ज्या विचारधारेने विरोध केला होता त्याच विचारधारेविरोधात काँग्रेस पक्ष लढत आहे. याच विचारधारेने राम मंदिर, संसद भवन उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपतींना आमंत्रित केले…