मान्सून हाच भारताचा खराखुरा अर्थमंत्री
भारतात क्रिकेट आणि मान्सून या दोन गोष्टींबद्दल सर्वाधिक उत्कंठा असते, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. दरवर्षी केरळच्या किनाऱ्यावर मान्सूनचे आगमन कधी होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते.…
भारतात क्रिकेट आणि मान्सून या दोन गोष्टींबद्दल सर्वाधिक उत्कंठा असते, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. दरवर्षी केरळच्या किनाऱ्यावर मान्सूनचे आगमन कधी होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते.…
नवी दिल्ली : एल निनोमुळे यंदाचा मान्सून आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जिल्हानिहाय तयारी सुरू केली असली, तरी खरी कसोटी प्रत्यक्ष पावसाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. विशेषतः मराठवाडा, उत्तर कर्नाटक, मध्य भारत आणि पूर्व…
-सुश्मिता सेनगुप्ता : जगभरातील दुष्काळाची तीव्रता वाढतेय. या तीव्रतेचा वेगही वाढतोय. इतका की २०५० पर्यंत सुमारे ७५ टक्के लोकसंख्या दुष्काळात होरपळणार आहे. यासंबंधीचा अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे. (Drought) युनायटेड नेशन्स…