Dr. Anil Gawli

भाषिक घोटाळे टाळण्यासाठी विरामचिन्हांचा वापर अनिवार्य

कोल्हापूर : प्रतिनिधी :  भाषिक घोटाळे आणि उद्भवू शकणारे अप्रयोजित विनोद टाळण्यासाठी विरामचिन्हांचा वापर अनिवार्य आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित विशेष परिसंवादामध्ये उमटला. शिवाजी…

Read more