ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे मनोरंजनातील सामूहिकतेचा अंत?
भारतीय ग्रामीण समाजाची सामाजिक आणि सांस्कृतिक रचना परंपरेने सामूहिकता, सहभाग आणि सहअस्तित्व यांवर आधारलेली होती. तंत्रज्ञानाची साधने मर्यादित असल्यामुळे मनोरंजन हे केवळ वेळ घालवण्याचे माध्यम नव्हते, तर सामाजिक बांधिलकी आणि…