माझा जन्म जैविक नाही म्हणतो त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा?
अमुक मंदिरामध्ये स्त्रियांनी जावे की नाही जावे ? त्यांना प्रवेश मिळावा की न मिळावा ? अशा चर्चा धर्म पंडित करीत असतात. कारण का, तर स्त्रियांचा विटाळ होतो. आता विटाळ दोन…
अमुक मंदिरामध्ये स्त्रियांनी जावे की नाही जावे ? त्यांना प्रवेश मिळावा की न मिळावा ? अशा चर्चा धर्म पंडित करीत असतात. कारण का, तर स्त्रियांचा विटाळ होतो. आता विटाळ दोन…
नवी दिल्लीः काळ झपाट्याने बदलत आहे. समाजाच्या एकात्मतेची वीण उसवत चालल्याचे चित्र दिसते. समाज कठिण आणि नाजूक स्थितीतून जातोय. अशा काळात साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे, असे मत ज्येष्ठ नेते शरद…
नवी दिल्लीः नवी दिल्लीत सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात संमेलनाच्या मंचावरून उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भलावण केल्यामुळे महाराष्ट्राच्या साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रात नव्या वादाला…
स्वागताध्यक्ष श्री. काकासाहेब गाडगीळ आणि मित्रहो! मराठी साहित्य संमेलनाचे हे ३७ वे अधिवेशन दिल्ली येथे भारत संघराज्याच्या केंद्रस्थानी भरत आहे, हे मराठी साहित्याच्या उज्ज्वल भवितव्याचे सूचक आहे. भारताच्या संघराज्याची राजधानी…
काकासाहेब गाडगीळ दिल्लीतील महाराष्ट्रीयांतर्फे व या संमेलनाच्या स्वागत-समितीतर्फे मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. दिलदारपणा व खेळाडूवृत्ती महाराष्ट्राच्या नैतिक जीवनाचा कणा आहे. याच वृत्तींवर पूर्ण श्रद्धा ठेवून आम्ही दिल्लीतील मंडळींनी महाराष्ट्र…
पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय लेखकांनी भाषाभाषांच्या मोठेपणावरून एकमेकांशी वाद घालण्यात शक्ती खर्च करण्यापेक्षा भारतीय भाषा अधिक समृद्ध करण्याकडे लक्ष द्यावे, असे माझे त्यांना आवाहन आहे. आज सांस्कृतिक सहिष्णुतेची गरज आहे.…
राजधानी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार समारंभ झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद्चंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ झाल्यामुळे दिल्लीसह महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. तसे…