दिल्ली पोलिसांचे क्रौर्य चिंताजनक
कोणत्याही आंदोलनात आंदोलकांकडून हिंसक कृत्ये होणे हे सत्ताधाऱ्यांना हवेच असते. एकदा हिंसाचार सुरू झाला, की तो काबूत आणता आणता आंदोलन दडपणे सोपे जाते. शिवाय त्यातून आंदोलकांना असलेली जनतेची सहानुभूती कमी…
कोणत्याही आंदोलनात आंदोलकांकडून हिंसक कृत्ये होणे हे सत्ताधाऱ्यांना हवेच असते. एकदा हिंसाचार सुरू झाला, की तो काबूत आणता आणता आंदोलन दडपणे सोपे जाते. शिवाय त्यातून आंदोलकांना असलेली जनतेची सहानुभूती कमी…
डोक्यावर मार बसल्यानंतर हरवलेली स्मृती परत येते, असे आपण आतापर्यंत फक्त चित्रपटांतच पाहिले होते. पण दिल्लीत ते प्रत्यक्ष घडले. कॉर्पोरेट माध्यमांनी वर्षानुवर्षे भारतीय समाजाच्या राजकीय स्मृती पुसून टाकण्याचा प्रयत्न केला;…
नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांना सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. त्यांच्यावर अश्रूधुरांचा मारा केला जात आहे. शंभू सीमेवर शेतकरी शांततेत आंदोलन करत असताना त्यांना रोखले जात आहे. ही पाकिस्तानची सीमा…