राहुल गांधींना गाझीपुरात रोखले
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेश पोलिसांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गाझीपूर सीमेवरच रोखले. गांधी हे बुधवारी हिंसाचारग्रस्त संभलला भेट देण्यासाठी निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांचा ताफा…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेश पोलिसांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गाझीपूर सीमेवरच रोखले. गांधी हे बुधवारी हिंसाचारग्रस्त संभलला भेट देण्यासाठी निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांचा ताफा…
कडेगांव : प्रशांत होनमाने सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगांव मतदारसंघ म्हणजे पूर्वीच्या भिलवडी-वांगी मतदारसंघातील राजकीय इतिहास डावीकडून उजवीकडे सरकत गेला असल्याचे दिसून येते. १९७८ ते २०१४ पर्यंत या मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध काँग्रेस…
मुंबईः नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात एकेकाळी राज्यात निर्विवाद सत्ता असलेल्या काँग्रेसचीही जबर पिछेहाट होऊन पक्षाला अवघ्या १६ जागांवर समाधान मानावे…
नवी दिल्ली : हरियाणा आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दारुण पराभवाचे दुष्परिणाम दिल्लीत दिसून येतील का? हा प्रश्न दोन कारणांमुळे चर्चेत आहे. पहिले कारण म्हणजे दिल्लीतील काँग्रेसचा सतत कमी होत जाणारा जनाधार…
नवी दिल्लीः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्षाने नवी दिल्लीत आपल्या कार्यकारिणीची बैठक घेतली. आगामी निवडणुकीत पक्षाची स्थिती सुधारण्यासाठी कोणती पावले उचलायची यावर या बैठकीत विचारमंथन झाले. बैठकीत…
मुंबई : विशेष प्रतिनिधी विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर आणि चिंताजनक आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानादिवशी सायंकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता…
कडेगाव : प्रशांत होनमाने : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची सर्वत्र पडझड झाली. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पलूस कडेगांव मतदारसंघात दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांचा बालेकिल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांना वाचवण्यात मोठे यश आले.…
नवी दिल्ली : पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आलेल्या प्रियांका गांधी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. यावेळी आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल यांच्याशिवाय पती रॉबर्ट, त्यांचा मुलगा रेहान आणि मुलगी मिराया…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू झाले. या वेळी विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज बुधवारी सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच तहकूब…
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जनतेने नाकारलेले काही लोक संसदेत गोंधळ घालतात आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी संसदेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, हे दुर्दैवी आहे. ते संसदेत चर्चा होऊ देत नाहीत. लोकांच्या आकांक्षा त्यांना समजत नाहीत. ते जनतेच्या…