Congress

Amit Shah : अमित शाहांच्या वक्तव्याचे संसद, विधानसभेत तीव्र पडसाद

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्रीय गृहमंत्री अमिक शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे देशात तीव्र पडसाद उमटत आहेत. यासह देशात आणि राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे.…

Read more

Amit Shah : आंबेडकर, आंबेडकर.. आंबेडकर…; त्याऐवजी देवाचे नाव घेतले असते सातवेळा स्वर्ग मिळाला असता!

नवी दिल्ली : सध्या आंबेडकरांच्या नावे जप करण्याची जणू फॅशनच आली आहे. देवाच्या नावे एवढा जप केला असता तर सात वेळा स्वर्ग मिळाला असता, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित…

Read more

Bjp Politics: भाजपने काँग्रेसची जागा घेतली कशी?

सार्थक बागची, आशिष रंजन : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीने घवघवीत यश मिळवले. यामध्ये भाजपचा संपूर्ण राज्यात असणारा प्रभाव दिसून आला. भाजपच्या प्रभावामध्ये हिंदुत्वाची विचारसरणी, कल्याकणारी योजना आणि प्रादेशिक…

Read more

Ex MLA death : माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी : माजी आमदार दिनकरराव भाऊसाहेब जाधव (वय ९५) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. उद्या रविवारी (दि. १५) सकाळी भुदरगड तालुक्यातील तिरवडे या गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. काँग्रेसचे…

Read more

ulema board meet: … तर काँग्रेस आणि शरद पवारांनीही ठाकरेंची साथ सोडावी

मुंबई : प्रतिनिधी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उघडपणे पाठिंबा देऊन अल्पसंख्याक समाजाची मते त्यांच्या पारड्यात टाकण्यात मोलाची भूमिका बजावणारा ऑल इंडिया उलेमा बोर्ड आता त्यांच्याशी…

Read more

jagdeep Dhanakad : पदाच्या लालसेने धनकड यांच्याकडून पक्षपातीपणा

नवी दिल्ली :   उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांना भविष्यातील आणखी चांगल्या पदाची अपेक्षा असल्याचे जाणवते, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. धनकड सभागृहात पक्षपातीपणा करत…

Read more

राज्यसभा, लोकसभेचे कामकाज तहकूब

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांनी सभागृहात गदारोळ घातल्याने कामकाज उद्यापर्यंत (दि. ११) तहकूब करण्यात आले आहे. लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच विरोधी खासदारांनी विविध…

Read more

सोनिया गांधीः चावीची बाहुली ते सरकारचा रिमोट

राकेश कायस्थ कधीकाळी इंदिरा गांधींना “गूंगी गुडिया” म्हटले गेले होते. ते विधानही अतिशयोक्तिपूर्ण होते. इंदिरा गांधी उच्चभ्रू वर्गातील होत्या, मितभाषी होत्या, परंतु दूरदृष्टी असलेल्या नेत्यांपैकी एक होत्या. त्या गूंगी गुडिया…

Read more

स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा सुवर्णसौधमधून हटवण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय?

बेंगळुरू :  कर्नाटक विधानसभेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सावरकरांचे नातू रंजीत सावरकर यांनी सरकारच्या…

Read more

मधुकर पिचडांनी मांडले पहिले `आदिवासी` बजेट

 विजय चोरमारे  मधुकर पिचड यांच्या निधनामुळे आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट मांडणारा पहिला मंत्री काळाच्या पडद्याआड गेला आहे. राजकारणात असंस्कृतपणा वाढत चालला असतानाच्या काळातही पीचड यांनी सुसंस्कृतपणा जपला होता. (Madhukar Pichad) मधुकर…

Read more