राज्यातील वीज १६ टक्क्यांनी महाग होणार : अतुल लोंढे
जमीर काझी : मुंबई : पाच वर्षांत विजेचे दर एकूण ५० टक्क्यांनी कमी करुन पहिल्या वर्षी १० टक्क्यांची कपात करण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली…
जमीर काझी : मुंबई : पाच वर्षांत विजेचे दर एकूण ५० टक्क्यांनी कमी करुन पहिल्या वर्षी १० टक्क्यांची कपात करण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली…
कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उद्योगपतींना धार्जिणे धोरण राबवून बेकायदेशीररित्या अभयारण्यातील खाणीला परवानगी देताना त्या उद्योगपतीकडून निवडणुकीसाठी पक्षाला किती निधी घेतला हे जाहीर करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…
मुंबई : प्रतिनिधी : पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्षे चालू न राहता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षांत पूर्णत्वास यायला हवेत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. (CM Fadnavis) मुख्यमंत्री फडणवीस…