Kamal Haasan :‘हिंदीया’ निर्माण करण्याचे मोदी सरकारचे धोरण
नवी दिल्ली : दोन दशकांहून अधिक काळ जनगणना करण्यात आलेली नाही. यावेळी ती होतेय की नाही हे माहीत नाही, अशी स्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन…
नवी दिल्ली : दोन दशकांहून अधिक काळ जनगणना करण्यात आलेली नाही. यावेळी ती होतेय की नाही हे माहीत नाही, अशी स्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन…
नवी दिल्ली : गेली दीड दशक देशात जनगणनाच झालेली नाही. परिणामी १४ कोटी भारतीय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या (एनएफएसए)च्या बाहेर आहेत. त्यांना अन्न सुरक्षा मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : काँग्रेस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत खोटा व जनतेची दिशाभूल करणारा आहे. काँग्रेस पक्षानेच देशाला संविधान व आरक्षण…
दर दहा वर्षांनी होणारी जनगणना करोनाच्या साथीमुळे २०२१ मध्ये होऊ शकली नाही. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यानंतर जनगणनेसंदर्भात काहीही बोलणे टाळले. अगदी संसदेत विचारलेल्या प्रश्नावरही काही उत्तर दिले…
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चार वर्षांच्या विलंबानंतर केंद्र सरकार २०२५ मध्ये जनगणना सुरू करणार आहे. जनगणनेची आकडेवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध केली जाऊ शकते. साधारणपणे दर दहा वर्षांनी होणारी जनगणना २०२१ मध्ये…