Gaurav Gogoi : ब्रह्मपुत्रेवर चीनकडून धरण भारतासाठी धोकादायक
नवी दिल्ली : ब्रह्मपुत्रा ही आसामची जीवनरेखा आहे. त्यावर जगातील सर्वांत मोठे धरण बांधण्याचा चीनने नुकताच घेतलेला निर्णय देशाच्या जलसुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण करतो, असे काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी…