पालकमंत्रीपद कधीपासून आले? त्याला एवढे महत्त्व का ?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी जोर धरू लागली…
बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी जोर धरू लागली…
मुंबई : सद्या राज्यात चर्चेचा विषय बनलेल्या बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी अखेर विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) उपमहानिरीक्षक बसवराज तेली…
जमीर काझी : मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य सूत्रधार वाल्मिकी कराडने आज पुण्यात राज्य गुन्हा अन्वेषण शाखेकडे (सीआयडी) शरणागती पत्करली. मात्रतरी त्याबाबत विरोधक व नागरिकांचा संताप कमी…
पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गेले तीन आठवड्यापासून वाल्मिक कराड चर्चेत होता. मंगळवारी सकाळी वाल्मिक कराड पुणे येथे सीआयडीच्या कार्यालयात शरण आला. शरण येण्यापूर्वी त्याने…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : परभणी व बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना महायुती सरकार मात्र गंभीर नाही. सरकार कारवाईची भाषा करत असले तरी सरकार वस्तुस्थिती मान्य करायला…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे कळस झाला आहे. शिशुपालाप्रमाणे या लोकांचे ९९ अपराध भरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि या प्रकरणातील ‘आका’ला…
जमीर काझी; मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीच्या परभणी दौऱ्यावर टीका करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परभणी व बीड मधील घटनेची गृहमंत्री म्हणून केव्हा जबाबदारी घेणार , ते कधी…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू ही पोलिसांकडून झालेली हत्याच आहे. पोलिसांनीच कोठडीत त्याची हत्या केली आणि तो दलित असल्यामुळेच ही हत्या करण्यात…
नागपूर : जमीर काझी पीक विमा योजनेत बीड जिल्ह्यात सुमारे हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता शनिवारी केला. बीड…
नागपूर; विशेष प्रतिनिधी : बीड आणि परभणी जिल्ह्यात झालेल्या हिंसाचार आणि पोलिसी अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या मुद्द्यावरून नागपुरात सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात गेल्या चार दिवसांपासून…