BCCI

पर्थ कसोटीत भारताची ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी मात

पर्थ, वृत्तसंस्था : फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनीही दुसऱ्या डावात केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सोमवारी चौथ्या दिवशीच २९५ धावांनी पराभव केला. याबरोबर, भारताने मालिकेची सुरुवात…

Read more

भारताकडे भक्कम आघाडी

पर्थ, वृत्तसंस्था : बॉर्डर-गावसकर मालिकेतील पर्थ कसोटी क्रिकेट सामन्याचा दुसरा दिवसही भारताचा ठरला. शनिवारी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांत संपवून ४६ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर, यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल…

Read more

आजपासून ‘मिशन ऑस्ट्रेलिया’

पर्थ, वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान रंगणाऱ्या पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेस शुक्रवारपासून पर्थ कसोटीने सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील मागील दोन कसोटी मालिका भारताने जिंकल्या आहेत. यावेळी सलग…

Read more

जुरेल, पडिक्कलला संधी?

पर्थ, वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रंगणाऱ्या बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेस २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथील पहिल्या कसोटीने सुरुवात होत आहे. या कसोटीत ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांना अंतिम अकराच्या…

Read more

रोहित शर्मा पर्थ कसोटीला मुकणार

वृत्तसंस्था : बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा खेळणार नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. नुकताच दुसऱ्यांदा पिता झालेला रोहित काही दिवस कुटुंबासोबत भारतातच थांबणार असल्याचे त्याने…

Read more

गिल पहिल्या कसोटीस मुकणार

पर्थ, वृत्तसंस्था : भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल हा भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान होणाऱ्या आगामी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यास मुकणार आहे. शनिवारी सरावादरम्यान गिलच्या डाव्या हाताच्या अंगठ्यास दुखापत झाली होती. या अंगठ्यास…

Read more

शुभमन गिल दुखापतग्रस्त

पर्थ, वृत्तसंस्था : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान होणारी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका अवघ्या एका आठवड्यावर आली असताना भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतींनी सतावले आहे. लोकेश राहुल आणि सर्फराझ खान यांच्यापाठोपाठ शनिवारी भारताचा शुभमन गिलही…

Read more

भारताचा दणदणीत विजय

जोहान्सबर्ग, वृत्तसंस्था : संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या झंझावाती नाबाद शतकांच्या जोरावर भारताने मालिकेतील चौथ्या व अखेरच्या टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १३५ धावांनी दणदणीत मात केली. या विजयासह भारताने…

Read more

भारताची टी-२० मालिकेत आघाडी

सेंच्युरियन, वृत्तसंस्था : तिलक वर्माचे नाबाद शतक आणि त्याला अभिषेक वर्माने दिलेली अर्धशतकी साथ यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ११ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने चार…

Read more

रोहितचा मुंबईमध्ये सराव

मुंबई : भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रंगणारी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका अवघ्या दहा दिवसांवर आली असली, तरी अद्याप भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याबाबत स्पष्टता नाही. दरम्यान, रोहित…

Read more