Bangla desh

Muhammad Yunus: महासागराचे आम्हीच एकमेव रक्षक

नवी दिल्ली : भारतातील सात ईशान्य राज्ये जमिनींनी वेढलेला आहे. त्यांना महासागरापर्यंत पोहोचण्यासाठी कसलाही मार्ग नाही. आम्ही या ‘महासागराचे एकमेव रक्षक’ आहोत, असे वक्तव्य बांगला देशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार…

Read more

UN Accuses Hasina : शेख हसीनांच्या काळात ‘मानवतेविरूद्ध गुन्हे’

न्यूयॉर्क : बांगलादेशात या देशाच्या १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर झालेल्या सर्वांत भीषण हिंसाचारात हजारावर लोक मारले गेले, अनेकजण जखमी झाले. बांगला देशच्या पदच्युत पंतप्रधान यांच्या काळात झालेला हा हिंसाचार ‘मानवतेविरूद्धचे गुन्हे’…

Read more