साहित्यामधून शेतीचे प्रश्न प्रभावीपणे मांडले गेले पाहिजेत : ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे
जयसिंगपूर : प्रतिनिधी : “शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. त्याशिवाय शेती टिकणार नाही आणि शेतकरीही जगणार नाही. आज शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.”…