शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारीत ज्ञान देणे आवश्यक : आनंदराव पाटील
कोल्हापूर : प्रतिनिधी : विकसित भारत घडविण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारीत ज्ञान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारत सरकार मंत्रालयातील उच्च शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांनी आज येथे…