Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan

Pawar slams Munde:कोणतीही स्वाभिमानी व्यक्ती पदावर राहणार नाही

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यभरातून हल्ला होत असताना स्वाभिमान असणारी कोणतीही व्यक्ती त्या पदावर अजिबात राहणार नाही. मात्र नैतिकता आणि या लोकांचा काही संबंधच नाही आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी…

Read more

माझा जन्म जैविक नाही म्हणतो त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा?

अमुक मंदिरामध्ये स्त्रियांनी जावे की नाही जावे ? त्यांना प्रवेश मिळावा की न मिळावा ? अशा चर्चा धर्म पंडित करीत असतात. कारण का, तर स्त्रियांचा विटाळ होतो. आता विटाळ दोन…

Read more

सध्याच्या कठिण काळात साहित्यिकांवर मोठी जबाबदारीःशरद पवार

नवी दिल्लीः काळ झपाट्याने बदलत आहे. समाजाच्या एकात्मतेची वीण उसवत चालल्याचे चित्र दिसते. समाज कठिण आणि नाजूक स्थितीतून जातोय. अशा काळात साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे, असे मत ज्येष्ठ नेते शरद…

Read more

Delhi Sahitya Sammelan नवसमाज निर्मितीत साहित्याला श्रेष्ठ स्थान

काकासाहेब गाडगीळ दिल्लीतील महाराष्ट्रीयांतर्फे व या संमेलनाच्या स्वागत-समितीतर्फे मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. दिलदारपणा व खेळाडूवृत्ती महाराष्ट्राच्या नैतिक जीवनाचा कणा आहे. याच वृत्तींवर पूर्ण श्रद्धा ठेवून आम्ही दिल्लीतील मंडळींनी महाराष्ट्र…

Read more

Delhi Sahitya Sammelan देशाच्या प्रगतीत साहित्याचा मोठा वाटा

पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय लेखकांनी भाषाभाषांच्या मोठेपणावरून एकमेकांशी वाद घालण्यात शक्ती खर्च करण्यापेक्षा भारतीय भाषा अधिक समृद्ध करण्याकडे लक्ष द्यावे, असे माझे त्यांना आवाहन आहे. आज सांस्कृतिक सहिष्णुतेची गरज आहे.…

Read more

ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  यंदा दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक,  ज्येष्ठ  साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य परिषदेच्यावतीने पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत…

Read more