Rahane : मला भारतीय संघात परत यायला आवडेल
नवी दिल्ली : प्रतिनिधी : मला भारतीय संघात परत यायला आवडेल, असे मत क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने व्यक्त केले आहे. सध्या आयपीएलमध्ये तो कोलकोता नाईट रायटर्स संघाचा कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : मला भारतीय संघात परत यायला आवडेल, असे मत क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने व्यक्त केले आहे. सध्या आयपीएलमध्ये तो कोलकोता नाईट रायटर्स संघाचा कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी…
नवी दिल्ली : कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या उजव्या हाताला आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली. त्याच्या हाताला टाके घालावे लागणार असून दोन-तीन दिवसांनंतर तो या दुखापतीतून सावरण्याची…
कोलकाता : इंडियन प्रीमियर लीगच्या २०२५च्या मोसमासाठी गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाने अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. कोलकाताने २०२५साठीच्या लिलावामध्ये सर्वाधिक किंमत मोजून करारबद्ध केलेल्या व्यंकटेश अय्यरची उपकर्णधारपदी…
कोलकाता : गतविजेत्या मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाचा १५२ धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य लढतींमध्ये विदर्भाने तमिळनाडूवर १९८ धावांनी मात केली, तर गुजरातने…
कोलकाता : रहाणे, सूर्यकुमारची अर्धशतके; शार्दुलच्या सहा विकेट रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये मुंबईने तिसऱ्या दिवसअखेर हरियाणाविरुद्ध दुसऱ्या डावात २९२ धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावामधील १४ धावांच्या नाममात्र…
नवी दिल्ली : तब्बल १२ वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या विराट कोहलीला पाहण्यासाठी अरुण जेटली स्टेडियमवर जमलेल्या चाहत्यांची गुरुवारी निराशा झाली. दिल्ली विरुद्ध रेल्वे सामन्यामध्ये पहिल्या दिवशी विराटला फलंदाजीची संधीच मिळाली…
मुंबई : आगामी विजय हजारे ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी आज (दि.१७) जाहीर झालेल्या मुंबई संघातून सलामीवीर पृथ्वी शॉला वगळण्यात आले आहे. २१ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी श्रेयस अय्यरला मुंबईच्या…
बेंगळुरू : मुंबई संघाने आज (दि.१५) सईद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. सूर्यकुमार यादव आणि सूर्यांश शेडगेच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने अंतिम सामन्यात मध्य प्रदेशला ५ विकेट आणि…
बेंगळुरू : मुंबई संघाने शुक्रवारी सईद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली. अजिंक्य रहाणेने ठोकलेल्या ९८ धावांच्या जोरावर मुंबईने उपांत्य सामन्यात बडोदा संघावर ६ विकेटनी मात केली.…
बेंगळुरू : अजिंक्य रहाणेच्या घणाघाती फलंदाजीच्या जोरावर मुंबईने सईद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईने विदर्भाचा ६ विकेटनी पराभव करताना २२२ धावांचे खडतर आव्हान १९.२…