Modi lauds soldiers: भारताच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानची झोप उडाली
आदमपूर (पंजाब) : पाकिस्तानातील कोणतेही ठिकाण दहशतवाद्यांसाठी सुरक्षित राहिलेले नाही. भारताच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१३ मे) केले. पंजाबमधील आदमपूर…