Congress meet Governor: मुख्यमंत्री, मंत्र्यांची वर्तणूक संविधानविरोधी
मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे, शांतता स्थापित करणे, त्याचबरोबर जनतेमध्ये सौहार्दाचे वातावरण राहील हे पाहण्याची संवैधानिक जबाबदारी राज्य सरकारवर असते, परंतु दुर्दैवाने महायुती सरकार जाणिवपूर्वक धार्मिक…