महाराष्ट्र विधानसभा

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देशात आग लावली

मुंबई, विशेष प्रतिनिधी : माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी घटनापिठावर बसून घटनाबाह्य काम करून या देशात आग लावली आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (दि.१)…

Read more

अखेर ठरलं! ५ डिसेंबरला ५ वाजता आझाद मैदानावर

मुंबई; जमीर काझी : विक्रमी बहुमत मिळूनही गेल्या आठवड्याभरापासून रखडलेल्या महायुती सरकार -२ च्या शपथविधीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. येत्या पाच डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी होणार…

Read more

विलंबामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता

मुंबईः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर राज्यात तत्काळ सरकार स्थापन होईल, असा दावा केला जात होता; पण आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

Read more

‘ईव्हीएम’ घोटाळ्यामुळे महायुतीचा विजय झाल्याचा जानकरांचा आरोप

मुंबईः विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा पराभव केला. महायुतीच्या विजयानंतर ‘ईव्हीएम’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधक टीका करत आहेत. ‘ईव्हीएम’च्या घोटाळ्यावरून आता महायुतीमधून बाहेर पडलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर…

Read more

काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांचा कोणालाही भेटण्यास नकार

सातारा : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या गावी दरे येथे आले आहेत. सत्तास्थापनेच्या गडबडीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना तोंड फुटले होते; पण गावी आल्यानंतर शिंदे यांची…

Read more

मरण पत्करेन! पण, दबावापुढे झुकणार नाही : बाबा आढाव

पुणेः राज्यात महायुतीला अभूतपूर्व बहुमत मिळाले असले, तरी ‘ईव्हीएम’विरोधात मोठे आंदोलन उभे राहत आहे. अनेक ठिकाणी पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी पैसे जमा केले आहेत. अनेक गावात मतदार आणि मतदानाची संख्या…

Read more

‘ईव्हीएम’बाबत शरद पवार यांनाही संशय

पुणेः काही लोकांनी ‘ईव्हीएम’ कसे सेट केले जाते, याचे आम्हाला प्रेझेंटेशन दिले होते.  आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही.  निवडणुकीत इतके काही टोकाचे होईल  असे कधी वाटले नव्हते. आम्ही यापूर्वी कधी…

Read more

२६ पराभूत उमेदवारांना ईव्हीएमबद्दल दाट संशय

मुंबई; जमीर काझी : विधानसभा निवडणुकीत दारुण व नामुष्कीजन्य पराभवाला सामोरे जावे लागलेल्या महाविकास आघाडीने अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडत आहेत. त्यापैकी २६ उमेदवारांनी फेरमतमोजणी व व्हीव्हीपॅट मोजणीसाठी आग्रह धरला…

Read more

हरयाणा, महाराष्ट्रानंतर काँग्रेस दिल्लीबाबत सावध

नवी दिल्ली : हरियाणा आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दारुण पराभवाचे दुष्परिणाम दिल्लीत दिसून येतील का? हा प्रश्न दोन कारणांमुळे चर्चेत आहे. पहिले कारण म्हणजे दिल्लीतील काँग्रेसचा सतत कमी होत जाणारा जनाधार…

Read more

महाराष्ट्रातील पराभवावरून काँग्रेसचे चिंतन

नवी दिल्लीः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्षाने नवी दिल्लीत आपल्या कार्यकारिणीची बैठक घेतली. आगामी निवडणुकीत पक्षाची स्थिती सुधारण्यासाठी कोणती पावले उचलायची यावर या बैठकीत विचारमंथन झाले. बैठकीत…

Read more