Ambadas Danave: ‘जलसंपदा’चा कारभार मोहित कंबोजकडून सुरू
मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुंबई जलसंपदा विभागाचे कारभार भाजपाचे मोहित कंबोज यांच्याकडून चालवला जात आहे. या सरकारचे ते जावई आहेत का? त्यांचे आणि खात्याचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांच्या…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुंबई जलसंपदा विभागाचे कारभार भाजपाचे मोहित कंबोज यांच्याकडून चालवला जात आहे. या सरकारचे ते जावई आहेत का? त्यांचे आणि खात्याचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांच्या…
कोल्हापूर : प्रतिनिधी : लाडकी बहीण योजनेच्या निकषाची जबाबदारी पहिल्यापासून जिल्हाधिकाऱ्यांवर होती तर आता पात्र महिलांना अपात्र करुन त्यांची फसवणूक का केली जात आहे? निवडणुकांआधीच्या लाडक्या बहिणी आता सावत्र का…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : संगमेश्वर येथील ज्या सरदेसाई यांच्या वाड्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आले त्याठिकाणी छत्रपती संभाजी महारांजांचे यथोचित स्मारक उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात बुधवारी (५ मार्च) महाविकास आघाडीच्याआमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने…
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेने (ठाकरे गट) मंगळवारी आमदार भास्कर जाधव यांचे नाव सुचवले. तसे पत्र ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले. त्यामुळे काँग्रेस आता…
जमीर काझी; मुंबई : महायुती सरकारच्या बहुप्रतिक्षेत खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्री पदासाठी मंत्र्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. पुणे,रायगड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बीड, जळगाव, सातारा, यवतमाळ या जिल्ह्यातील पालकमंत्री पद…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महायुती सरकारने अखेर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृह, ऊर्जा खाते कायम राहिले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास गृहनिर्माण खात्याची जबाबदारी…
– विजय चोरमारे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात १२ डिसेंबर २०२४ रोजी एक महत्त्वपूर्ण घटना घडली. अजित पवार यांनी कुटुंबीय आणि सहका-यांसह शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतली. दिल्लीतील…
मुंबई; प्रतिनिधी : गेली अडीच वर्षे त्यांची सत्त्वपरीक्षा होती, त्यांना मी सल्ला दिला होता अध्यक्षपद नको मंत्रिपद घ्या, त्यांच्या सासऱ्यांचाच आग्रह होता, नार्वेकरांनी असा निकाल दिला की सर्वोच्च न्यायालय बुचकळ्यात…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले की, तुम्ही मागील अडीच…