ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव
मुंबई, विशेष प्रतिनिधी : महायुतीला इतके मोठे बहुमत मिळाले आहे की, आता ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे, असा थेट हल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि.७)…
मुंबई, विशेष प्रतिनिधी : महायुतीला इतके मोठे बहुमत मिळाले आहे की, आता ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे, असा थेट हल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि.७)…
मुंबई, जमीर काझी : राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता मंत्रिमंडळात समावेशासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. तिन्ही घटक पक्षातील इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे जोरदार लॉबी सुरू केले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : महायुती -२ सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता कामकाजाला वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा शनिवारपासून (दि.७) शपथविधी होणार आहे. त्यासाठी तीन दिवसाचे अधिवेशन होणार. दरम्यान…
कोल्हापूर; प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराजांचे काम आणि कार्य हे खूप मोठ्या उंचीचे आहे. त्यांचे विचार कोणी कितीही दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला तरी ते कधीच संपणार नाहीत, असा इशारा खासदार…
मुंबई : जमीर काझी : महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतली. आझाद मैदानावर आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यात त्यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पद…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि…
मुंबई : जमीर काझी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपाच्या विधिमंडळ नेत्याची बुधवारी निवड होणार आहे. नवनिर्वाचित आमदारांची सकाळी दहा वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये बैठक होणार आहे. त्याची…
सोलापूर : डॉ. बाळासाहेब मागाडे फेरमतदानाच्या हट्टाला पेटलेल्या मारकडवाडीची राज्यात जोरदार चर्चा झाली. मात्र, मंगळवारी गावात पोलिसांनी दंडुक्याचा धाक दाखवून मतदान प्रक्रिया रोखली. असे असले तरीही मोठ्या ताकदीने दोन हात…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपासून आजारी आहेत. तब्येत बरी नसल्याने ते आपल्या दरे या गावी विश्रांतीसाठी गेले…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्याचे मुख्यमंत्रीपद रिक्त आहे. बेरोजगारांची मोठी संख्या राज्यात असून लाखो तरूण मुले-मुली नोकरीची अपेक्षेने वाट पाहत आहेत. असे…