भाजप

भाजपच्या आक्षेपानंतर वक्फ बोर्डाला दहा कोटी देण्याचा निर्णय मागे

मुंबई : प्रतिनिधी : भाजपच्या आक्षेपानंतर वक्फ बोर्डाला तातडीने दहा कोटी रुपयांचा निधी जारी करण्याचा निर्णय प्रशासनावर अवघ्या २४ तासांतच मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे. राज्यात काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना परस्पर…

Read more

मुख्यमंत्री निवड, शपथविधी लांबणीवर

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईत होणारी महायुतीची एक महत्त्वाची बैठक रद्द करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी गेल्यामुळे अमित शाह यांच्या…

Read more

ऐंशी वेळा नाकारलेल्यांकडूनच गोंधळ

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जनतेने नाकारलेले काही लोक संसदेत गोंधळ घालतात आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी संसदेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, हे दुर्दैवी आहे. ते संसदेत चर्चा होऊ देत नाहीत. लोकांच्या आकांक्षा त्यांना समजत नाहीत. ते जनतेच्या…

Read more

विनोद तावडे, राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : जमीर काझी : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे विरारमधील हॉटेल विवांतामध्ये लाखोंच्या रोकडीसह सापडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. बहुजन…

Read more

समरजित घाटगे, राहुल देसाई यांना जिल्हा नियोजन मंडळावरून हटवले

कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळावर विशेष निमंत्रित म्हणून नामनिर्देशित केलेले कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संचालक समरजितसिंह घाटगे आणि गारगोटीचे राहुल देसाई यांचे सदस्यत्व रद्द करण्यात…

Read more

अमित शहा म्हणाले, घड्याळ, धनुष्यबाणाला मतदान करा…

सतीश घाटगे कोल्हापूर: भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी, २५ सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी कमळाबरोबरच ज्या मतदार संघात मित्रपक्षांना…

Read more

महाराष्ट्राचा अंगार सहजासहजी विझवता येत नाही!

– प्रशांत कदम, पत्रकार आणि राजकीय अभ्यासक ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्वात कायम एक राष्ट्रीयत्व दडलेले आहे. दिल्ली गाजवण्याची महत्त्वाकांक्षा जितकी मराठ्यांना होती तितकी देशातल्या…

Read more

शिंदेंसमोर आव्हान पक्ष आणि सत्ता टिकवण्याचे

अलोक, पत्रकार, विश्लेषक एकत्रित शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचे नेते म्हणून मान्यता देणे आणि २०१९ साली त्यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदी बसवणे यामागील सर्वांत महत्त्वाचा हेतू होता तो म्हणजे,…

Read more

फाटाफूट आणि आघाडीचे राजकारण

१९९० नंतर महाराष्ट्राच्या पक्ष पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला. १९९० पूर्वी राज्याच्या राजकारणात प्रभावी असणारे शेतकरी कामगार पक्ष आणि जनता दल हे दोन पक्ष हळूहळू नामशेष झाले. १९९० च्या निवडणुकीसाठी…

Read more

सत्तेच्या दहशतीशिवायचा भाजप कसा असेल?

महाराष्ट्रात सुरुवातीची चाळीस वर्षे जनसंघाची म्हणजेच भारतीय जनता पक्षाची डाळ शिजली नाही. परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. लढण्यासाठी उमेदवार आणि डिपॉझिट भरण्याची सोय होईल तिथे निवडणूक लढवण्याचे धोरण अवलंबून…

Read more