बीड

Devendra Fadnavis : देशमुख हत्येच्या खटल्यात उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची तयारी

मुंबई : बीड हत्याकांडप्रकरणी मी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी वकीलपत्र घेण्यास होकार दिल्यास दोन दिवसात नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read more

संतोष देशमुख हत्या तपासासाठी एसआयटी

मुंबई : सद्या राज्यात चर्चेचा विषय बनलेल्या बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी अखेर विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) उपमहानिरीक्षक बसवराज तेली…

Read more

देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एकाही दोषीला सोडणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई; जमीर काझी : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी जलदगतीने करत आहे. त्यामुळे वाल्मीक कराडने शरणागती पत्करली आहे. या प्रकरणी काहीजण राजकरण करत आहे. त्यांना ते…

Read more

परभणी, बीड हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न

मुंबई; विशेष प्रतिनिधी : परभणी व बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना महायुती सरकार मात्र गंभीर नाही. सरकार कारवाईची भाषा करत असले तरी सरकार वस्तुस्थिती मान्य करायला…

Read more

Rahul gandhi : सोमनाथची पोलिसांकडूनच हत्या

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू ही पोलिसांकडून झालेली हत्याच आहे. पोलिसांनीच कोठडीत त्याची हत्या केली आणि तो दलित असल्यामुळेच ही हत्या करण्यात…

Read more

बीड जिल्ह्यात पीकविम्यात हजारो कोटींचा घोटाळा

नागपूर  : जमीर काझी पीक विमा योजनेत बीड जिल्ह्यात सुमारे हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता शनिवारी केला. बीड…

Read more

बीड हत्याकांडातील आरोपीवर ‘मोक्का’; जिल्हा पोलीसप्रमुखाची बदली 

नागपूर; विशेष प्रतिनिधी : बीड आणि परभणी जिल्ह्यात झालेल्या हिंसाचार आणि पोलिसी अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या मुद्द्यावरून नागपुरात सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात  गेल्या चार दिवसांपासून…

Read more

Nana Patole : बीडमधील गुंडगिरीत सहभागी मंत्र्याची हकालपट्टी करा

नागपूर; विशेष प्रतिनिधी : परभणी आणि बीड जिल्ह्यातील हिंसक घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला आणि संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. परभणीत पोलिसांच्या…

Read more

Beed- Parbhani Incident : आंबेडकरी आणि मराठा समाजावर मार खाण्याची वेळ का आलीय?

विजय चोरमारे : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्र्यांनी शपथ घेतली. आणि या शपथ घेतलेल्या मंत्र्यांच्या आनंदापेक्षाही ज्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही, अशा लोकांच्या नाराजीचा सूर अधिक तीव्रपणे उमटू लागलाय. म्हणजे…

Read more