देवेंद्र फडणवीस हे सुटाबुटातले `योगी`
मुख्यमंत्र्यांनी राज्य सांभाळायचे असते. राज्यात शांतता नांदण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. कायदा-सुव्यवस्था राखायची असते. गृहखाते त्यांनी आपल्याकडेच ठेवले आहे त्यामुळे त्यांच्यावर ती जबाबदारी अधिक येते. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे भान…