देवेंद्र फडणवीस

बेस्ट बस अपघातातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : वर्षा गायकवाड

मुंबई; विशेष प्रतिनिधी : कुर्ला रेल्वे स्टेशनजवळ बेस्ट बसच्या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. बसचा ब्रेक फेल झाला होता की, आणखीन काही कारण असो, या दुर्घटनेतील सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा…

Read more

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख, तर जखमींवर मोफत उपचार

मुंबई; विशेष प्रतिनिधी : कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात दगावलेल्या व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात…

Read more

सागर बंगल्यावर गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : सागर बंगल्यावर अदांनी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (दि.१०) भेट घेतली. मुख्यमंत्री झाल्याबद्दल गौतम अदानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट…

Read more

महाराष्ट्र अमर्याद ताकदीचे राज्य, पण थांबू नका!

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र हे अमर्याद ताकदीचे राज्य आहे. आता आपण क्रमांक एकवर आहोत, म्हणून थांबू नका, असा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना दिला. जुनी पुण्याई…

Read more

महाराष्ट्रातील निकालाचे आकडे आश्चर्यकारक

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लागलेले निकाल आणि पक्षांना मिळालेली टक्केवारी याचा विचार करता ते अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त…

Read more

ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव

मुंबई, विशेष प्रतिनिधी : महायुतीला इतके मोठे बहुमत मिळाले आहे की, आता ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे, असा थेट हल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि.७)…

Read more

नव्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी स्सीखेच सुरू

मुंबई, जमीर काझी : राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता मंत्रिमंडळात समावेशासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. तिन्ही घटक पक्षातील इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे जोरदार लॉबी सुरू केले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात…

Read more

विधानसभेचे तीन दिवस विशेष अधिवेशन, नव्या सदस्यांचा होणार शपथविधी

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महायुती -२ सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता कामकाजाला वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा शनिवारपासून (दि.७) शपथविधी होणार आहे. त्यासाठी तीन दिवसाचे अधिवेशन होणार. दरम्यान…

Read more

भाजपच्या जाहिरातीविरुद्ध कोल्हापुरात निदर्शने

कोल्हापूर; प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराजांचे काम आणि कार्य हे खूप मोठ्या उंचीचे आहे. त्यांचे विचार कोणी कितीही दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला तरी ते कधीच संपणार नाहीत, असा इशारा खासदार…

Read more