सध्याच्या कठिण काळात साहित्यिकांवर मोठी जबाबदारीःशरद पवार
नवी दिल्लीः काळ झपाट्याने बदलत आहे. समाजाच्या एकात्मतेची वीण उसवत चालल्याचे चित्र दिसते. समाज कठिण आणि नाजूक स्थितीतून जातोय. अशा काळात साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे, असे मत ज्येष्ठ नेते शरद…