अरुणाचल प्रदेश

Kharge slams Modi: मोदी सरकारचे प्राधान्य पीआर स्टंटला, राष्ट्रीय सुरक्षेला नाही

नवी दिल्ली : मोदी सरकारचे प्राधान्य केवळ पीआर स्टंटबाजीला आहे. राष्ट्रीय सुरक्षेकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खासदार मल्लिकार्जुन यांनी केली.(Kharge slams Modi)…

Read more

चीन सीमेवर भारत बनवतोय गतिमान रस्ते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत स्वतःला मजबूत करत आहे. भारत सरकार अरुणाचल प्रदेशमध्ये सुमारे ४० हजार कोटी रुपये खर्चून अरुणाचल फ्रंटियर हायवे बनवत आहे. तो राज्यातील…

Read more