राष्ट्रवादीच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह
-विक्रांत जाधव राजकारणाचा खेळ बेभरवशी आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि विधानसभा निवडणुकीचे निकाल यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला तर काहीच हाती लागत नाही. साडेपाच महिन्यांत इतके काय बदलले की लोकसभेच्या…
-विक्रांत जाधव राजकारणाचा खेळ बेभरवशी आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि विधानसभा निवडणुकीचे निकाल यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला तर काहीच हाती लागत नाही. साडेपाच महिन्यांत इतके काय बदलले की लोकसभेच्या…
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसला…
श्रुती तांबे गेल्या काही आठवड्यातल्या जागतिक बातम्यांवर नजर टाकली, तर काय दिसतं? बांगलादेशातील आंदोलनाने शेख हसीना ह्यांची दोन दशकांची सत्ता संपुष्टात आली आहे. आज त्या भारतात आश्रय घेऊन राहात आहेत.…
प्रकाश अकोलकर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर राजकारणाचा पोत हा इतका आरपार कसा बदलून गेला आणि तत्त्वाधिष्ठित तसंच विचारधारेवर आधारित राजकारणाची जागा निव्वळ सत्ताकारणानं कशी घेतली, याचा शोध घेणं हे अत्यंत…
चैतन्य दिलीप रुद्रभटे स्वातंत्र्यापूर्वी फलटण संस्थानचे भूतपूर्व अधिपती कै. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी आपटे आणि मफतलाल यांना प्रोत्साहन देत न्यू फलटण शुगर वर्क्स हा खाजगी साखर कारखाना १९३० च्या…